अमरावती:- येणाऱ्या या निवडणुकीच्या काळात अमरावतीमध्ये वाढत्या खुनाच्या तक्रारीमुळे अमरावतीकर हादरले आहे. या नवगुन्हेगारांना पकडण्याकरिता पोलिसासमोर एक मोठे आव्हान उभे आहे.अमरावतीत ६ ऑक्टोंबर पासून १७ ऑक्टोंबर पर्यंत लगातार खून झालेले आहेत,
यात मॉन्टी गोले, वैभव पठारीया, गोलू उसरेटे, अजय वानखेडे, शुभांगी असे मृतांचे नाव समोर आले आहे. या खून करण्यामागे चार घटनांमध्ये जुने वैमनस्य क्षणिक संताप तर एका हत्तेला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत ठरला आहे. यामध्ये एका अज्ञात महिलेचा सुद्धा खून झालेला आहे याचे कारण समोर आले नाही या घडलेल्या सर्व घटनांच्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
या हत्या एका ठिकाणच्या नसून अमरावतीमधीलच बडनेरा, कोतवाली, नागपुरी गेट, राजापेठ या इलाक्यात घडल्या. या झालेल्या हत्यांमध्ये चार मर्डर करण्यासाठी चायना चाकू वापर केल्याचे दिसून आले, अशा घटनेवर अंकुश घालण्यासाठी शहर पोलिसांनी ऑनलाईन शस्त्र खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे असे चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीसाठी पोलीस पथक कामाला लागले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.