Send News on +91 - 92090 51524
More
    HomeYavatmalआचारसंहितेच्या काळामध्ये आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणार आयकर विभाग

    आचारसंहितेच्या काळामध्ये आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणार आयकर विभाग

    Published on

    spot_img

    यवतमाळ :- निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारे आर्थिक देवाण-घेवाण होत असते. आणि उमेदवार मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार करत असतात निवडणुकीत आर्थिक आमिषे देऊन वातावरण निर्मित केले जाते.

    नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे, आचारसंहिता लागू झाली या काळात आयकर विभागाची यंत्रना ही सक्रिय झाली आहे. काही उमेदवार निवडणुकीच्या काळामध्ये काळा पैसा बाहेर काढतात व वेगवेगळ्या मार्गाने वितरित करून निवडणूक लढत असतात.

    हा पैसा निवडणुकीत वापरला जाऊ नये यासाठी आयकर यंत्रणा सतर्क झाली आहे‌. अशा प्रकारचा पैसा कुठे वितरित होत असेल किंवा हलविले जात असेल तर टोल फ्री क्रमांक १८००२३३०३५५, १८००२३३०३५६ या क्रमांकावर तक्रार करू शकता जो व्यक्ती अशा प्रकारची माहिती देईल त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

    Latest articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    Read More Articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...