गडचिरोली :या जिल्ह्यातील विहीरगाव या तालुक्यांमध्ये रानटी हत्तीने दोन दिवस मुक्काम केला होता. आता रानटी हत्तींनी आपला मोर्चा पोर्ला वनपरिक्षेत्रातील ,चुरचुरा या उपक्षेत्राकडे वळविला आहे .
आता शेतीमध्ये अल्प मुदतीच्या धान पिकाची कापणी सुरू आहे, तर मध्यम प्रतीचे धानसुद्धा काही दिवसातच कापणीला येतील, सध्या याच शेतीच्या आवारामध्ये हत्तींनी वावर सुरू केला आहे .
आणि त्यामुळे तेथील शेतीच्या पिकाची नासाडी होत आहे.त्यामुळे काही दिवसातच आपल्या हाती पीक येईल ,अशी आशा बाळगून असलेले शेतकरी चिंतनग्रस्त झालेले आहे. या रानटी हत्तींचा बंदोबस्त लवकरात लवकर वनविभागाने करावे अशी मागणी तेथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.