वर्धा:- रामनगर येथील चौपाटी चौकातून पायदळ चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून पळ काढला, याप्रकरणी माहिलेने त्वरित रामनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीदार महिलेचे नाव लक्ष्मी अग्निहोत्री ही शहरातील एका ज्वेलर्स शॉपमधून मुलाच्या कानातील बाळीचा ऑर्डर देऊन निघाली,
रस्त्यातून चालताना अचानक एका वाहनावर दोन दुचाकीस्वार आले व महिलेच्या गळ्यातील ३६ ग्रॅम वजनाची चैन व दोन डोरले असलेले मंगळसूत्र चोरले. एकूण १ लाख ९३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महिलेने तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरोट्यावर गुन्हा दाखल केला.
रामनगर परिसरातील चौपाटी चौकात पोलीस ठाणे असुन मागील काही दिवसापासून चोऱ्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत, या परिसरात भरदिवसा चोरटे चोऱ्या करतात यामुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.