वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर असे झाले नाही उलट बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुक ही २० तारखेला असल्यामुळे जिल्ह्यात २० नोव्हेंबरला सर्वच बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या,
यामुळे बाजार समितीतील कोणताही शेतीमाल विकला गेला नाही. गुरुवारला बाजार समिती पूर्वीप्रमाणे सुरू झाली नागरिकांना निवडणुकीनंतर सोयाबीनचे दर किती वाढते याकडे लक्ष होते, मात्र निवडणुकीनंतरही सोयाबीनचे भाव वाढले नाही व बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा घटली आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल फक्त ४००० रुपये भाव मिळाला आहे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीन विकावी लागत आहे.
बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला समाधानकारक दर न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन साठवणुकीवर भर दिला आहे, तर काही किरकोळ शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सोयाबीन विकली
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.