यवतमाळ :- बुधवारला रात्रीच्या दरम्यान जोडमोहा गावातील शिवारामध्ये व्यक्ती खेकडे पकडण्यासाठी गेला असता विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने व्यक्तीच्या मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताची टेकाम (६०)मनीष बोरकर (४०)व शरद देवताडे (३०) हे तिघे रात्रीच्या वेळेस वाघाडी नदीतील मामेभाचेच्या पुलाजवळ बॅटरी घेऊन खेकडे पकडण्यासाठी गेले,तिघे मोहदरीकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा वाघाडी नदीच्या काठावरील शेतात वन्यप्राणी कापूस पिकाचे नुकसान करतात म्हणून त्यांच्यासाठी करंट लावून ठेवले होते.
दत्ताजी टेकाम या व्यक्तीच्या विजेच्या ताराला स्पर्श झाल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, दत्ताजी हे तीन वर्षापासून मोहदरी येथे सालगडी म्हणून काम करीत होता. या घटनेची माहिती मिळताच त्या गावातील पोलीस पाटलाने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली गुरुवारला पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून शव तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.