यवतमाळ:- ३ ऑक्टोंबरला राज्यस्तरीय परिषदेत उपस्थित राहून सुद्धा बाजार समितीच्या प्रतिनिधींचे काही न ऐकता प्रश्न न सोडवता तिथून निघून गेले. या गैरप्रकारच्या निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्या सोमवारी बंद ठेवण्यात आल्या .याचा फटका ग्रामीण शेतकऱ्यांना पडला पुण्यामध्ये परिषदेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,तसेच पणनमंत्री मार्गदर्शन करणार होते.
त्यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रतिनिधींचे प्रश्न ऐकण्यासाठी पाठवले त्यांनी कोणत्याही अडचणी किंवा उपाय योजना न माडंता तिथून निघून गेले.या सभेच्या निषेध करून प्रतिनिधींनी राज्यातील सर्व समित्यांचे कामकाज ठप्प ठेवले पूर्ण एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली, यावेळी उलाढाल ठप्प झाल्याने शासनाचे लक्ष आपल्याकडे वळविण्यात आले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.