वाशिम:- ग्रामीण भागामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात पेरत असतात. पावसामुळे शेतीचे काम मंदावत होते, आता पाऊस थांबला व सोयाबीन सोंगणी सर्व शेतकऱ्यांचे एकावेळेस आल्याने वाशिम मध्ये शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही.मजूर एकरी सोयाबीन ३ हजार ५०० रू दर घेत असतात.
सोयाबीन सोंगणीच्या दर जास्त असल्यामुळे मजूर शेतात जाण्यापूर्वी किंमत ठरवून जात असतात, ज्या शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही ते परजिल्हातील मजुराकडून काम करून घेतात. बहुतांश ठिकाणी मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील मजूर आणल्या जाते.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.