Latest News

गोंदियामध्ये खोटे क्रेडिट बनवून केली फसवणुक,6 लाख वीस हजार रुपयांचे घेतले कर्ज

गोंदिया: या जिल्ह्यामध्ये एका तरुणाचा आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्याचा ईमेल आयडी हॅक करून आणि दुसऱ्या तरुणाचा बोगस…

6 months ago

गोंदिया जिल्ह्यात विसर्जनासाठी गेलेल्या ,तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यामध्ये दुर्गा विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला.ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. आशिष…

6 months ago

चंद्रपूरमध्ये चुलत भावाच्या हत्येसाठी बोलवले गुंड..अल्पवयीन मुलाचा मृत्यू..

मुल (चंद्रपूर) : चंद्रपूर येथील मूल शहरामध्ये दुचाकी बाजूला हटविण्याच्या वादातून चुलत भावाच्या मुलाची हत्या केल्याची खळबळक जनक बातमी समोर…

6 months ago

अकोल्यातील कारंजा येथील पिक विमा कार्यालयात तोडफोड

अकोला:- शेतकऱ्यांचे नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यासंबंधीची तक्रार विमा कंपनीकडे केली त्यांना नुकसानीची भरपाई न…

6 months ago

वाशिम मधील मंगरूळपीर गावात पतंगच्या नायलॉन मांजाने सात जण जखमी

वाशिम:- दि. ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळला ७:३० वाजताच्या दरम्यान मंगरूळपीर शहरांमध्ये रस्त्यावर नायलॉन मांजा लटकत होता. त्यामुळे सात व्यक्ती जखमी…

6 months ago

लग्नादरम्यान खोटी माहिती दिल्यास कौटुंबिक न्यायालयात मागता येते दाद

वाशिम:- लग्नाच्या आधी मुला किंवा मुलीला खोटी माहिती दिल्यास व ती लग्नानंतर सामोर आल्यास पोटगी किंवा घटस्फोट नाही तर लग्न…

6 months ago

अनोळखी व्यक्तीच्या खात्यात गेलेले पैसे मिळाले

बुलढाणा:- चुकीच्या खात्यात किंवा ऑनलाईन पैसे गेल्यानंतर ते पैसे मिळण्याची थोडीशी ही शाश्वती नसते.पण मलकापूर येथील व्यापारी किशोर अग्रवाल यांना…

6 months ago

अकोल्यामध्ये धम्म मेळाव्यासाठी अनेक शहरातील अनुयायांची उपस्थिती

अकोला :- रविवारला जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभा अकोला च्या वतीने धम्म मेळावा साजरा करण्यात आला, मागील गेलेल्या ४० वर्षापासून…

6 months ago

अमरावती मधील तिवसा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला

अमरावती:- शनिवारला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिवसा व सातरगाव रस्त्यावर दोन दुचाकी धडकुन अपघात झाला. त्या अपघातामध्ये अमित अशोक काळबांडे…

6 months ago

धरणातून १५ तास पाणी वाहल्याने ४५५ घरांचे नुकसान

बुलढाणा:- बुलढाणा मधील मलकापूर येथे क्षमतेपेक्षा धरणात जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नळगंगा नदीच्या काठावरील दीडशे पेक्षा जास्त घरे वाहून गेली.तब्बल…

6 months ago

This website uses cookies.